महाभारता मध्ये अर्जुना चा दुसर नाव ;धनंजय; हे नावच बरच काही सांगून जाता .नावातच ;धन आणि जय आसलेल्या या महाराष्टाच्या नव्या चेहऱ्या कडे पहिले जाते. आपल्या नावतल्या ;धन; या शब्दाला तो जनता रूपी धन समजतो .तर जय,, या शब्द विजय नसून ते आहै जय रुपी कर्तुत्व .आज पाहिलं गेलं तर त्या विधानपरिषेदेच्या च्या रेड कार्पेट वरच्या बाकावर घुमनारा विरोधी आवाज म्हणजे धनंजय मुंडे . जि. प. पासून काकांच्या राजकीय गुणांचे रिव्हिजन करत प्रवास सुरु झाला. ग्रामीण भागातील जनते चे प्रश्न कशे सोडवावेत याची नाडी जाणणारा हा विश्लेषनिया भाषण शैली , हजरजबाबी , अभ्यासू वेक्तिमत्व असलेला नेता. राजकारणातील कुबेर असलेले शरदचंद्र जी पवार साहेब यांचे तोंडून जर एखादा प्रतिभा शाली युवा विरोधीपक्ष नेता होत असेल तर तो तसा हुशार आणि नशीबवान असायला हवा. आज बघितलं गेलं तर परिषदे मध्ये
वेगवेगळ्या मुद्दे हातात घेऊवून सरकार ला धारे वर धरत त्या वर अभ्यासू भाषण देऊन त्याचा जनते साठी महत्व किती आहै हे अशे मुद्दे त्यानी गाजवलेले अहैत. मंग ते कोपार्डी प्रकरना तील आरोपीचा मुदा असो ,नाही तर तो मराठा आरक्षण असो.अश्याच प्रकारे संगणक परीचालक चा मुदा असो . किंवा त्या शेतकरी कर्ज माफी मधील खारी चा वाटा .आश्या प्रकारच्या मुद्या साठी त्याना ओळखला जाता. धनंजय मुंडे यांचा प्रवास ग्रामीण ते शहरी आहे. त्या मुळे ग्रामीण भागातील जनते चे प्रश्न कश्या प्रकारची आहेत हे त्याना चांगलंच माहित आहै. म्हणून महाराष्टाच्या राजकारणातील नवा चेहरा म्हणून त्यान्च्या कडे अशे ने पाहिला जाता आज धनंजय मुंडे हे केवळ जिल्ह्या पुरता नेतृत्व राहिलेला नसून ते एका महाराष्ट्राचा युवक आदर्श नेतृत्व बनलं आहे. भविष्यात हे नेतृत्व महाराष्टाच्या शीर पेचात तुरा रवल्या शिवाय राहणार नाही..हे तीतकेच खरे राहील..!
- शाम के गित्ते व राम के गित्ते यांचे दोन संग्रहित लेख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा