गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे.. "इरादे विराट" लोगो के "हृदय सम्राट"


     महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांच्या हृदयाचे सम्राट म्हणून धनंजय मुंडे यांच्या कडे पाहिल जात आहे , कारण एकच लोकांचे कामे पूर्ण करण्याचे देह व उद्दिष्ट पूर्ण करणारा नेता म्हणजे धंनजय मुंडे ,
त्यांचे इरादे एखाद्या डोंगरा सारखे मोठे आणि विराट आहेत म्हणून धनंजय मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत खूप कमी काळात पोहचल , धनंजय मुंडे हे कुठल्याही समाजात दुजाभाव न करता प्रत्येक समान न्याय मिळावा या साठी आपला आवाज सरकार पर्यन्त पोहचवतात. 
धनंजय मुंडे यांचा सामान्य माणसाशी थेट संपर्क हाच त्यांचा महत्वाचा मुदा ठरतो म्हणून लोकांच्या मनात त्यांनी घर केलेले दिसून येत आहे .
मुंडे हे आता महाराष्ट्रात वेगळेच स्थान निर्माण केले आहे , मुंडे हे बीड जिल्ह्याची शान आहेतच पण आता हे नेत्रत्व मराठवाड्याची जान बनल आहे मुंडे हे विकासाचा झरा आणि राजकारणातील सापडलेला एक नवखा हिरा असे संबोधले जात आहे , मुंडे हे कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा स्रोत बनले आहेत कार्यकर्त्यांन त्यांच प्रत्येक वेळी मार्गदर्शन लाभत असत , आणि मुंबई हुन आढवड्यातून वेळ काडून परळी येथे दोन दिवस थांबणे आणि कारकर्त्यांच्या अडचणींवर काऱ्यवाही करणे व भेट म्हणजे कार्यकर्त्यांन साठी नवसंजीवनी असते .
महत्वाचं म्हणजे गोपीनाथ मुंडे या नावानंतर राजकीय जादूगार हे धनंजय मुंडे आहेत आशे भाकीत महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांच्या वाणीतून बाहेर पडत आहे ,
स्वतःच्या करत्वने मिळवलेले विरोधी पक्ष नेते पद हे पद सध्याच्या परळी च्या आमदार यांना डोळ्यात टोचताना दिसतंय पण लाजवाब वकत्रत्वच्या जोरावर ढसा उमटवणारे कृतत्व हे धनंजय मुंडे यांच्या कडे दिसून येत आहे म्हणून त्यांची सर कोणालाच येणार नाही सध्या ते उत्तम प्रशासक व कुशाल संघटक करणारे महाराष्ट्रातले एकमेव नेते आहेत मुंडे हे  छ. शिवाजी महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , सावरकर , महात्मा फुले , मोठ्या थोर पुरुषांच्या व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विचारधारा वर चालणारे व पुरोगामी महाराष्ट्राची स्वप्न पूर्णकरणार हिऱ्या सारखं नेत्रत्व लाभले आहे म्हणून त्यांच्या प्रसिद्धीचा वेग हा एखाद्या सुसाट वाऱ्यासारखा आहे , 
त्यांच्या या स्वतःच्या जीवावर मिळवलेल्या प्रसिद्धीच्या वेगाला कोणीही रोकू शकत नाही आणि भविष्यात रोकन कठीन बनल आहे हे नकीच .
महाराष्ट्राच्या गोर गरीब व दिंनदुबळया जनतेसाठी मुंडे यांचा संघर्षयाचा प्रवास चालूच आहे आणि या प्रवासात कितीही खडतर वळणे आली तरी मुंडे हे पाठीमागे सरणारे नसून ते हा प्रवास योग्य व न्याय देऊन पूर्ण करतील व येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला पुरोगामी वळण देतील हे नकीच.....!!

- राम गित्ते (नंदागौळकर) मो नं. ७७२१०१६५८१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा