या वर्षीचे पावसाळी अधिवेशन अनेक कारणाने गाजले या अधिवेशना मध्ये सरकाराच्या कारभार, सरकाराचे मंत्र्यांचे भ्रष्टाचार, पीकविमाच्या गोंधळ, शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, अशा अनेक कारणाने सभागृह गाजले
या अधिवेशनाच्या काळात एक नेता अशा होता जो हिरा सारख्या चमकत होता. तो नेता म्हणजे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. धनंजय मुंडे साहेब जे शेतकय्राचे पश्र असे मांडत होते कि जणू सभागृहात एखाद्या
शेतकरी बोलत असावा. सरकाराच्या Digital India मध्ये पीकविमाच्या गोंधळ तर सर्वानी
पाहिला 31 जूलै नंतर 70% लोकांचे पीक विमा भरणा राहिला होता मा. साहेबांच्या प्रयत्नामूळे सरकारने 5 आँगस्ट पर्यंत मूदत
वाढवून दिली पण त्यात हि सरकाराचे शेतकरी विरोधी धोरण आडवे आले ते असो
सभागृहात विरोधक सभात्याग ( सभागृह सोडून जाताना आपण अनेकदा बघितले ) पण सत्ताधारी पक्षाला सभागृह सोडून जाण्याची महाराष्ट्राच्या ( किंवा भारताच्या ) इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सरकार
वर हि वेळ फक्त आणि फक्त मा. धनंजय मुंडे साहेबांमूळेच आली. साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांची कशी दाणादाण उडताना संबध महाराष्ट्र पाहत होता.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे सूध्दा विरोधी पक्ष नेते आहेत पण त्यांचे नाव कुठे सूध्दा नसते. पण आदरणीय साहेबांच नाव
हे आख्या महाराष्ट्र भर गाजत आहे
तमाम महाराष्ट्र अधिवेशनाच्या काळात धनंजय मुंडे साहेब आज सभागृहात काय बोलले हे ऐकण्यासाठी उत्सूक असायचा.
विरोधकांचा बुलंद आवाज
म्हणजेच धनंजय मुंडे साहेब होय
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विधी मंडळात विरोधी पक्ष नेते नारायण राणे यांचा एक अभ्यासू विरोधक म्हणून सत्काराचा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मांडला होता,आणी तो एकमुखाने संमत होताना महाराष्ट्राने पाहिले आहे.अशाच तोडीचा एव्हाना त्यापेक्षाही कार्यकुशल नेता राष्ट्रवादीला गवसला आहे.
हे राष्ट्रवादीचं भाग्य म्हणावे लागेल.
- बबलू आडसूळ,अंबाजोगाई (9860348087)
या अधिवेशनाच्या काळात एक नेता अशा होता जो हिरा सारख्या चमकत होता. तो नेता म्हणजे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. धनंजय मुंडे साहेब जे शेतकय्राचे पश्र असे मांडत होते कि जणू सभागृहात एखाद्या
शेतकरी बोलत असावा. सरकाराच्या Digital India मध्ये पीकविमाच्या गोंधळ तर सर्वानी
पाहिला 31 जूलै नंतर 70% लोकांचे पीक विमा भरणा राहिला होता मा. साहेबांच्या प्रयत्नामूळे सरकारने 5 आँगस्ट पर्यंत मूदत
वाढवून दिली पण त्यात हि सरकाराचे शेतकरी विरोधी धोरण आडवे आले ते असो
सभागृहात विरोधक सभात्याग ( सभागृह सोडून जाताना आपण अनेकदा बघितले ) पण सत्ताधारी पक्षाला सभागृह सोडून जाण्याची महाराष्ट्राच्या ( किंवा भारताच्या ) इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सरकार
वर हि वेळ फक्त आणि फक्त मा. धनंजय मुंडे साहेबांमूळेच आली. साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांची कशी दाणादाण उडताना संबध महाराष्ट्र पाहत होता.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे सूध्दा विरोधी पक्ष नेते आहेत पण त्यांचे नाव कुठे सूध्दा नसते. पण आदरणीय साहेबांच नाव
हे आख्या महाराष्ट्र भर गाजत आहे
तमाम महाराष्ट्र अधिवेशनाच्या काळात धनंजय मुंडे साहेब आज सभागृहात काय बोलले हे ऐकण्यासाठी उत्सूक असायचा.
विरोधकांचा बुलंद आवाज
म्हणजेच धनंजय मुंडे साहेब होय
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विधी मंडळात विरोधी पक्ष नेते नारायण राणे यांचा एक अभ्यासू विरोधक म्हणून सत्काराचा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मांडला होता,आणी तो एकमुखाने संमत होताना महाराष्ट्राने पाहिले आहे.अशाच तोडीचा एव्हाना त्यापेक्षाही कार्यकुशल नेता राष्ट्रवादीला गवसला आहे.
हे राष्ट्रवादीचं भाग्य म्हणावे लागेल.
- बबलू आडसूळ,अंबाजोगाई (9860348087)